Gadchiroli: आलापल्ली-सिरोंचा महामार्ग वाहनचालकांसाठी जीवघेणा; पावसाळ्यात समस्या गंभीर: अवजड वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी

Alapalli-Sironcha Highway Turns Dangerous During Monsoon: गडचिरोलीतील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था पावसाळ्यात अधिक गंभीर झाली असून वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.
Gadchiroli

Gadchiroli

esakal

Updated on

गडचिरोली: मागील पाच वर्षांपासून रखडलेला आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात अधिकच भयावह आणि वाहनचालकांसाठी जीवघेणा झाला आहे. त्यामुळे या महामार्गावरील अवजड वाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com