

Gadchiroli
esakal
गडचिरोली: मागील पाच वर्षांपासून रखडलेला आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात अधिकच भयावह आणि वाहनचालकांसाठी जीवघेणा झाला आहे. त्यामुळे या महामार्गावरील अवजड वाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.