

Amravati News
esakal
अमरावती: अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईची धग वाढली असून चिखलदरा तालुक्यातील आठ गावांना २० टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. १७ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांना पाणीपुरवठा केल्या जात आहे. टंचाईची तीव्रता येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे.