

Amravati News
esakal
अमरावती: सध्या दुसऱ्या कुठल्याही विषयाकडे लक्ष नाही, मात्र मोबाईलवर मॅसेजची टोन आली की आपोआप पालकांचे कान व डोळे त्याकडे टवकारल्या जात आहेत. आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत काढण्यात आली असून निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांच्या मोबाईलवर मॅसेज टाकण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू झाले आहे.