

Amravati
esakal
अमरावती: ग्रामीण भागात घरफोड्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव दशासर व रहिमापूर ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या झाल्या. त्यात पाच लाख १७ हजार ६५ रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.