Amravati: सीईओंकडून पाणीटंचाईच्या मुद्द्यावर झाडाझडती; पाणीटंचाई निवारणाच्या कामांना गती देण्याचे आदेश

CEO Reviews Water Scarcity Situation in Rural Areas: अमरावती जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सीईओ सत्यम गांधी यांनी संबंधित विभागांची झाडाझडती घेत कामांना गती देण्याचे आदेश दिले आहेत.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कामांना गती देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. विशेष म्हणजे मेळघाटातील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

कोल्हापूर:नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या आमदार यड्रावकर :  शिरोळ जलजीवनअंतर्गत ४२ गावांतील कामांचा आढावा
Gadchiroli News
Amravati News
Vidarbha News
Marathi News Esakal
www.esakal.com