Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Paper Mill Closure Leaves Workers Jobless: आष्टी पेपर मिल बंद असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उद्योग चालत नसेल तर जमिनी परत द्याव्यात अशी ठाम मागणी केली आहे.
Gadchiroli News

Gadchiroli News

esakal

Updated on

गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील नेहारपायली या गावाने सेंद्रीय शेती आणि किचन गार्डनसारखे उपक्रम राबवत एकोप्याने कार्य करत विकासाची नवी पहाट आणली आहे.नेहारपायली हे गाव कुरखेडा तालुक्यापासून सुमारे १७ किमी अंतरावर वसलेले आहे. गावात एकूण ७० कुटुंबे वास्तव्यास आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com