Bachchu Kadu: आता लढा निर्णायक टप्प्यावर; बच्चू कडू : अंबोडा येथे सातबारा कोरा पदयात्रेचा समारोप

Farmers Rally: बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची ‘सातबारा कोरा’ पदयात्रा अंबोडा येथे समारोपास आली असून हा लढा आता निर्णायक टप्प्यावर आहे.
Bachchu Kadu
Bachchu Kadusakal
Updated on

अंबोडा (महागाव) : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com