Gadchiroli Bridge: मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्घाटन केलेला पूल ३ वर्षातच खचला, मोठा भाग गेला वाहून

Three Year Old Bridge Inaugurated by Fadnavis Damaged: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कोठी-कोरनार पुलाचा तीन वर्षांतच मध्यभाग खचून वाहून; कोट्यवधींच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोरात
Devendra Fadnavis Inaugurated Bridge Collapses After Three Years Heavy Rain Washes Away Major Section

Devendra Fadnavis Inaugurated Bridge Collapses After Three Years Heavy Rain Washes Away Major Section

sakal

Updated on

एटापल्ली (जि. गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवडाभर झालेल्या अतिमुसळधार पावसाने मोठे नुकसान केले आहे. या पावसामुळे पिपली बुर्गी परिसरातील महाराष्ट्र-छत्तीसगडला जोडणारा महत्त्वाचा कोठी-कोरनार पूल पुराच्या प्रचंड तडाख्याने मधोमध खचला असून पुलाचा मोठा भाग वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com