Chandrapur: ३४५ ग्रामपंचायती टीबी मुक्त; जिल्ह्यात सद्यस्थितीत ९०५ टीबी रुग्णांवर उपचार

345 Gram Panchayats Declared TB-Free: चंद्रपूर जिल्ह्यात ३४५ ग्रामपंचायती टीबीमुक्त झाल्या असून सध्या ९०५ क्षयरुग्णांवर उपचार सुरू आहेत. क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम, पोषण आहार आणि लोकसहभागातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगाप्रती समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणे आणि त्यांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, तसेच क्षयरुग्णांना आवश्यक औषधोपचार करून क्षयमुक्त करणे, या उद्देशाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी काल शुक्रवारी क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा आढावा घेतला. सद्यस्थिातीत जिल्ह्यात एकूण 905 रुग्णांवर योग्यरित्या उपचार सुरू असून ३४५ ग्रामपंचायती टीबी मुक्त झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com