Pavani News : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन; १५ लाखांचे होते कर्ज, विष घेतल्यावर उपचारादरम्यान मृत्यू

अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि विवंचनेतून विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली.
ganpat telmasare

ganpat telmasare

sakal

Updated on

पवनी - तालुक्यातील कोदुर्ली येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि विवंचनेतून विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणपत राजाराम तेलमासरे (वय ४७) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, मंगळवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com