Women Rights : मुलगी मेल्यावरच का आठवतो हुंडा प्रतिबंधक कायदा; कायदा करून झाली ६५ वर्षे

Yavatmal News : वैष्णवीसारख्या प्रतिष्ठित घरातील मुलीचा हुंड्यासाठी बळी गेला तरी समाज ‘हुंडा’ घेणाऱ्याला गुन्हेगार मानायला तयार नाही. ६५ वर्षांपूर्वी कायदा झाला, पण अजूनही तो केवळ कागदापुरताच राहिला आहे.
Women Rights
Women Rightssakal
Updated on

अविनाश साबापुरे

यवतमाळ : लब्ध प्रतिष्ठित राजकीय घराण्यातील ‘वैष्णवी’चा हुंड्यासाठी बळी गेला. या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र संतप्त झाला आहे. मात्र हुंडा प्रतिबंधक कायदा अंमलात येऊन ६५ वर्षे लोटली, तरी हुंडा मागणारा-देणारा अजूनही समाजाला ‘गुंड’ का वाटत नाही, ही खरी शोकांतिका ठरत आहे. लग्नानंतर काही महिन्यांत मुलीचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला हा कायदा का आठवतो?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com