Yavatmal News: घाटंजीतील ३५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले

Agricultural Crisis: घाटंजी तालुक्यातील किन्ही येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. बँकेचे कर्ज आणि अतिवृष्टीमुळे त्याचे जीवन अडचणीत आले होते.
Yavatmal News

Yavatmal News

sakal

Updated on

घाटंजी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील किन्ही येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com