

Wardha
esakal
वर्धा: अन्न व औषधी प्रशासन विभागाने गो-संवर्धन गोरस भंडारवर केलेल्या कारवाईमुळे आठ दिवसांपासून उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले. याचा थेट फटका ६०० दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि पाच हजारांहून अधिक ग्राहकांना बसला असून, त्यांची मोठी कोंडी झाली आहे.