Bachchu Kadu: बोगस कृषी औषध निर्मात्या कंपन्या गुजरातच्या : बच्चू कडू, देवळीत दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरांचा मेळावा

Farmers Welfare: देवळी येथे झालेल्या मेळाव्यात माजीमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांवरील सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. त्यांनी दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठीही आंदोलन चालू राहील, असा इशारा दिला.
Bachchu Kadu

Bachchu Kadu

sakal

Updated on

देवळी (जि. वर्धा) : शेतकऱ्यांकरिता काम करण्याचा सरकारचा दावा बोगस आहे. हे सरकार कापूस आयात करून शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव घसरवत आहे. एवढेच नाही तर शेतीसाठी लागणाऱ्या औषधीच्या नावावर बोगस औषध निर्मात्या कंपन्या गुजरातच्या आहेत. या बोगस औषधांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, अशी टिका माजीमंत्री बच्चू कडू यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com