Severe Heatwave Hits Banana Cultivation: विरूळ परिसरात वाढलेल्या उष्णतामानामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून घड गळून पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
विरूळ: यावर्षी उन्हाळ्याचा पारा प्रचंड वाढल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. या तीव्र उन्हाची झळ नागरिक आणि जनावरांना तर बसलीच, पण शेती पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.