Monsoon Update :अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली; शेतकऱ्यांच्या बी-बियाण्याचे नुकसान, दोघांचा मृत्यू, दुबार पेरणीचे संकट

Maharashtra Farming Crisis : बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, बी-बियाण्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेनटाकळीचा कालवा फुटल्याने शेतजमीन खरडली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.
Monsoon Update
Monsoon Updatesakal
Updated on

बुलडाणा : मेहकर, लोणार, चिखली व बुलडाणा तालुक्यांमध्ये २६ जूनला सकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली. २३ मंडळांचा यामध्ये समावेश होता. २६ जूनच्या सकाळी नऊ वाजेपासून कांचनगंगा नदीला महापूर आल्याने मुंबई-नागपूर महामार्ग बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com