Crop Loss: पाणीच पाणी... सोयाबीन, तुरी, कपाशी पाण्याखाली; शेतकऱ्यांची पुन्हा पेरणीची वेळ, विदर्भात पावसाने हाहाकार

Maharashtra Farmers : खापरखेडा आणि वलनी परिसरात संततधार पावसामुळे सोयाबीन, तूर व कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीची वेळ आली आहे.
Crop Loss
Crop Losssakal
Updated on

खापरखेडा : खापरखेडा जवळील वलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने शेतात तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, सोयाबीन, कपाशी आणि तुरीसारखी खरीप पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. परिणामी अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com