Monsoon Damage: चाळीस दिवसांत पावसाचे पश्चिम विदर्भात नऊ बळी; ८४ हजार हेक्टर क्षेत्रातील खरिपाची पिके बाधित

Vidarbha Rain Impact: जून-जुलैच्या पावसात विदर्भात आठ जणांचा मृत्यू झाला असून ८४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जीवित व शेतीहानी झाली आहे.
Monsoon Damage
Monsoon Damagesakal
Updated on

अमरावती : जून व जुलै महिन्यात झालेल्या पावसाने अमरावती विभागातील आठ जणांचा बळी गेला आहे. तब्बल ८४ हजार ८८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ७ हजार ४४५ हेक्टर क्षेत्र गाळ साचल्याने खराब झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com