Climate Technology: कधी मिळेल शेतकऱ्यांना बिनचूक अंदाज? हवामान विभागाच्या सदोष अंदाजांचा बसतोय आर्थिक फटका

Agriculture Loss: भारतातील हवामान खात्याचे अंदाज चुकत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अचूक हवामान भाकीतासाठी अद्ययावत यंत्रणा गरजेच्या आहेत.
Climate Technology
Climate Technologysakal
Updated on

नागपूर : भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतकऱ्यांना हवामानाविषयी बिनचूक अंदाज मिळणे अपेक्षित आहे. मात्र, भारतात हवामान विभागाचे बहुतांश अंदाज चुकीचे ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. पैसा, तंत्रज्ञान व तज्ज्ञ मंडळी सर्वकाही उपलब्ध असूनही दुर्दैवाने याचा शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होताना दिसत नसल्याचे निराशाजनक चित्र सध्या संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com