Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक; बुलढाण्यात बच्चू कडू यांचा संताप

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार साफ दुर्लक्ष करत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने तत्काळ कर्जमाफी करावी.
Bacchu Kadu

Bacchu Kadu

sakal

Updated on

संग्रामपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार साफ दुर्लक्ष करत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने तत्काळ कर्जमाफी करावी. आरक्षणामुळे एखादा परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो मात्र मालाला भाव मिळाला तर अख्ख गाव सुखी होऊ शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com