Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती! नववी-दहावीत ९ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य; एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली

Maharashtra Faces 9 Percent School Dropout Crisis: नववी-दहावीतील ९ टक्के विद्यार्थ्यांची शाळाबाहेर गळती, ग्रामीण-दुर्गम भागात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची टंचाई आणि वाढत्या एकशिक्षकी शाळांमुळे शिक्षण व्यवस्थेतील विषमता ठळक
Education Crisis in Maharashtra 9 Percent Students Leave School After Class 8 as Single Teacher Schools Rise

Education Crisis in Maharashtra 9 Percent Students Leave School After Class 8 as Single Teacher Schools Rise

sakal

Updated on

-मंगेश गोमासे

नागपूर: राज्यात माध्यमिक स्तरावर (इयत्ता नववी व दहावी) नऊ टक्के विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून शाळाबाह्य होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची बाब केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘युडीआयएसई प्लस - २०२५-२६’च्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा चिंताजनक पैलू समोर आला आहे. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात गळतीचे प्रमाण ८.५ टक्के आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com