Chandrashekhar Bawankule: कर्जमाफी समिती लागली कामाला; चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये

Bachchu Kadu: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी स्वतंत्र समिती गठित केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना आंदोलनाची घाई न करण्याचे आवाहन केले आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal
Updated on

अमरावती : गरजू तसेच ज्यांना आवश्यकता आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी सरकारची भूमिका असून बच्चू कडू यांनी केलेल्या मागणीनुसार त्यासाठी स्वतंत्र समितीसुद्धा गठित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com