Solar Pumps: सोलर पंपाच्या सक्तीने सिंचन अडचणीत; ऊर्जाबचत, पर्यावरणपूरक धोरणाने वाढणार शेतकऱ्यांच्या समस्या

Maharashtra Farmers : सिंचनासाठी शेतकऱ्यांना सोलर पंप वापरण्याची सक्ती करणारे शासनाचे धोरण शेतकऱ्यांना अडचणींमध्ये टाकत आहे. पारंपरिक वीज पंपांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी योजनेस विरोध दर्शवला आहे.
Solar Pumps
Solar Pumpssakal
Updated on

वर्धा : शासनाने सिंचन क्षेत्र वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात विहिरी, शेततळे दिले. त्यातून सिंचन करण्याकरिता आतापर्यंत विजेवर चालणारे कृषीपंप होते. परंतु, शासनाने आता शेतकऱ्यांना विजेवर चालणारे कृषीपंप देण्यास नकार देत सिंचनाकरिता सोलरपंप वापरण्याची सक्ती केली आहे. शासनाचे हे धोरण पर्यावरणपूरक असले तरी शेतकऱ्यांकरिता ते अडचणीचे ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com