Bachchu Kadu: बच्चू कडू यांची २५० किलोमीटरची पदयात्रा; शेतकरी व आदिवासींच्या हक्कांसाठी पुन्हा उतरणार मैदानात

Melghat Padayatra: चांदूरबाजार येथील माजी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाट व दुर्गम भागातील शेतकरी, आदिवासी व मजूरांसाठी २५० किलोमीटरची पदयात्रा काढण्याची घोषणा केली.पदयात्रेचा उद्देश विकासकामे, कर्जमाफी, रोजगार, पाणी, वीज आणि शिक्षण यासंदर्भातील समस्या शासनासमोर मांडणे आहे.
Bachchu Kadu

Bachchu Kadu

sakal

Updated on

चांदूरबाजार, (जि. अमरावती) : मेळघाट व दुर्गम भागातील शेतकरी, आदिवासी आणि मजूर वर्गाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाटात २५० किलोमीटरची पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com