

Vidarbha News
esakal
मोताळा: नळगंगा धरणात पुरेसा जलसाठा असतानाही आता नागरिक तहानलेले राहतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा योजनेचे लाखो रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने वीज वितरण कंपनीने या योजनेची वीज कट केली आहे. भर उन्हाळ्यात ग्रामीण नागरिकांचे हाल होत आहे.
मोताळा शहरासाठी मंजूर झालेल्या ३८ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना प्रगती पथावर असून लवकरच ही यीजना पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. आउटडेटेड झालेली मोताळा शहराची पाणीपुरवठा योजना नव्याने मंजूर झाली आहे.