Vidarbha News: नागपूर-रायपूर मार्गावर गाड्यांचा खोळंबा; मालगाड्यांना प्राधान्य; तासन् तास विलंबामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांना मनःस्ताप

Impact on Daily Commuters and Students: नागपूर-रायपूर मार्गावर रेल्वे गाड्यांची सतत उशीरमुळे प्रवाशांना त्रास.मालगाड्यांना प्राधान्य, नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे वेळापत्रक विस्कळीत, प्रवाशांमध्ये संताप वाढला.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

गोंदिया: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर-रायपूर मार्गावरील गाड्यांची सततची लेटलतिफी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर धावणाऱ्या बहुतेक गाड्या तासन् तास उशिराने येत असल्याने नियमित प्रवासी तसेच आगाऊ तिकीट बुक करून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com