

Vidarbha News
esakal
गोंदिया: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर-रायपूर मार्गावरील गाड्यांची सततची लेटलतिफी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर धावणाऱ्या बहुतेक गाड्या तासन् तास उशिराने येत असल्याने नियमित प्रवासी तसेच आगाऊ तिकीट बुक करून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.