Nagpur News: नागपुरात सहा महिन्यांत पायी चालणाऱ्या ४९ जणांचा मृत्यू

Nagpur Accidents: नागपूरमध्ये सहा महिन्यांत ४९ पादचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. फुटपाथवरील अतिक्रमणामुळे रस्त्यावरून चालणे जीवावर येत आहे.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर : शहरातील वाहतूक सामान्य माणसासाठी सुरक्षित नसल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाले आहेत. यंदा अपघाताच्या संख्येत घट झाली असली तरी शहरातील रस्त्यांवरून पायी चालणे कठीण झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात शहरातील विविध अपघातात पायी जाणाऱ्या ४९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com