
नागपूर : शहरातील वाहतूक सामान्य माणसासाठी सुरक्षित नसल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाले आहेत. यंदा अपघाताच्या संख्येत घट झाली असली तरी शहरातील रस्त्यांवरून पायी चालणे कठीण झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात शहरातील विविध अपघातात पायी जाणाऱ्या ४९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.