Agriculture Crisis : कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष; ‘गट-क’ कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त, शेतकऱ्यांची गैरसोय

Nagpur News : महाराष्ट्र कृषी खात्यात नऊ हजार पदे रिक्त असून, गट-क कर्मचाऱ्यांची सर्वाधिक कमतरता आहे. या रिक्त जागांमुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.
Agriculture Crisis
Agriculture Crisissakal
Updated on

नागपूर : कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरले जात असताना याच खात्यात गेल्या काही वर्षांपासून नऊ हजार पदांचा अनुशेष असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com