Nagpur News: ‘आरंभ’ : निरोगी बालपणाचा मजबूत पाया; गृहभेट, पालकसभा, मेळाव्यातून आरोग्यावर मार्गदर्शन

First 1000 Days Critical for Child Development:‘आरंभ’ उपक्रमांतर्गत गर्भधारणेपासून तीन वर्षांपर्यंतच्या १००० दिवसांत बालकांच्या निरोगी विकासावर भर दिला जात आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: समाज सुदृढ हवा असेल तर बालके सुदृढ हवीत. त्यासाठी एखादे मूल या जगात येण्याची चाहूल लागल्यापासून ते बाळ तीन वर्षांचे होईपर्यंत एक हजार दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. या दिवसांत बालकांचा पूर्णपणे विकास होतो आणि त्यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. बालकांचे बालपण निरोगी करण्यासाठी युनिसेफ व सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, महाराष्ट्र शासनाचा एकात्मिक बालविकास प्रकल्प व आरोग्य विभाग यांनी ‘आरंभ’चा प्रकल्प हाती घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com