

The Maharashtra Government has approved Rs 4 lakh compensation for the family of a Warkari who died during the Ashadhi Wari under the Vitthal Rakhumai Warkari Yojana.
Sakal
नागपूर : गत वर्षी आषाढी वारी दरम्यान अपघाती निधन झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वारकऱ्याच्या वारसांना राज्य शासनाने चार लाख रुपयांचे सानुग्रह अर्थसहाय्य मंजूर केले आहे. विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२५ अंतर्गत ही मदत देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.