Nagpur News: दोन दशकानंतर १२२ गावांत विहीर खोदण्यास परवानगी;भूजल पातळीत दोन फुटांची वाढ; अटल भूजल योजनेचा सकारात्मक परिणाम

Groundwater Levels Rise After Two Decades: काटोल व नरखेड तालुक्यातील १२२ गावांमध्ये भूजल पातळी वाढल्यामुळे दोन दशकांनंतर सिंचन विहीर खोदकामास परवानगी. अटल भूजल योजनेचा सकारात्मक परिणाम.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: काटोल आणि नरखेड तालुक्यातील तब्बल १२२ गावांमध्ये भूजल पातळी खालावल्यामुळे गेल्या दोन दशकांपासून सिंचन विहीर खोदकामावर बंदी होती. मात्र, अटल भूजल योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या व्यापक उपाययोजनांमुळे भूजल पातळीत सरासरी दोन फुटांनी वाढ झाली. यामुळे शासनाने या गावांमध्ये सिंचन विहीर खोदकामास परवानगी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com