Chandrashekhar Bawankule : राहुलजी, २००९ मध्ये ३० लाख मतदार वाढले तेव्हा घोटाळा होता का; चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला सवाल

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या विधानसभेची निवडणूक भाजपने चोरी केली, या आरोपावर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर टीका केली आहे. त्यांनी पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला राहुल गांधींना दिला आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule sakal
Updated on

नागपूर : महाराष्ट्राची विधानसभा भाजपने चोरली असा थेट आरोप कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका लेखातून केला आहे. मात्र, राहुल गांधी यांचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढला असून, पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडत आत्मपरीक्षण करायला हवे, असा सल्ला दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com