CM Devendra Fadnavis : जलसंवर्धन, जलपुनर्भरण काळाची गरज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Water Conservation : जलसंकटावर मात करण्यासाठी जलसंवर्धन, जलपुनर्भरण व पाण्याचा पुनर्वापर हीच काळाची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे मांडले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavissakal
Updated on

नागपूर : जलसंवर्धन, जलपुनर्भरण, पाण्याचा पुनर्वापर केल्याशिवाय जलसमस्येतून बाहेर येता येणार नाही. या पाण्याचा उपयोग उद्योग आणि शेतीसाठी करता येऊ शकतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com