Vijay Wadettiwar : महायुतीने ‘फिक्सिंग’ करून निवडणूक जिंकली; काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Maharashtra Elections : विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग आणि यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा थेट आरोप केला आहे. त्यांनी भाजप नेत्यांना खुल्या चर्चेसाठी आव्हान दिले आहे.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar sakal
Updated on

नागपूर : महाराष्ट्रातील सरकार जनमताच्या आधारावर आलेले नसून हे ‘जग्लरी‘ सरकार आहे. निवडणूक आयुक्त आणि तत्कालीन सरकारने फिक्सिंग तसेच यंत्रांचा गैरवापर करून ही निवडणूक जिंकल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळाचे पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी येथे आज माध्यमांशी बोलताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com