

Nagpur News
esakal
नागपूर: एखाद्या दिव्यांग कर्मचाऱ्याची बदली (किंवा समायोजन) करताना, ज्या संवर्गात त्या दिव्यांग कर्मचाऱ्याची बदली केली जात आहे, त्या संवर्गात आधीपासूनच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेमध्ये कोणताही बदल (बाधा) निर्माण करता येत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. तसेच, यवतमाळ जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याची याचिका फेटाळून लावली.