Nagpur Orphanage : दरवर्षी दहा ते बारा नकोशींच्या नशिबी अनाथाश्रम... दरवर्षी पाचशे मुलांची बालआश्रमात रवानगी

Unwanted children : नागपूरमध्ये दरवर्षी दहा ते बारा नकोशी मुली जन्मतःच अनाथाश्रमात पाठविल्या जातात. सुमारे ५०० मुलांना रस्त्यावर सापडून बालआश्रमात रवानगी केली जाते.
Nagpur Orphanage
Nagpur OrphanageSakal
Updated on

नागपूर : पुत्ररत्न व्हावे ही इच्छा पूर्ण न झाल्यानंतर नशिबी कन्यारत्न आले की मनात राग धरून जन्माला घातलेल्या मुलींना कधी झाडाझुडपांत तर कधी रुग्णालयाच्या पायरीवर ठेवून मायबाप पलायन करतात. नुकतेच मेडिकलमध्ये एका नकोशीला सोडून मायबापांनी पलायन केल्याची बाब उजेडात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com