Tiger Attack : तुम्ही वाघ पकडत नसाल तर, आम्ही कायदा हातात घेऊ का? गावकऱ्यांचा वनविभागाला सवाल; नागरिक हैराण, शेतीचे कामे खोळंबली

Farmers Killed : पारशिवनी तालुक्यात नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचं वातावरण असून वाघाला तात्काळ पकडण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
Tiger Attack
Tiger Attack Sakal
Updated on

पारशिवनी : पारशिवनी तालुक्यात नरभक्षी वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्तसंचार सुरू असून त्याने आतापर्यंत तीन शेतकऱ्यांचा जीव घेतला आहे. त्यामुळे वाघाला वेळीच पकडण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com