Nagpur News : तक्रारीसाठी जिल्ह्यात चकरा नाहीत लागणार; प्रत्येक गावात होणार समाधान दिवस

Nagpur Collector : तलाठी, ग्रामसेवक गावातच उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करतील.
Nagpur Collector
Nagpur Collector Sakal
Updated on

नागपूर : ग्रामीण भागात शासनाचे दूत म्हणून तलाठी व ग्रामसेवकाकडे पाहिले जाते. ही जबाबदारी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आता प्रत्येक महिन्यात तिसरा व चौथा बुधवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी समाधान दिवस म्हणून राबविण्यात येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com