Bombay High Court : फसवणूक करुन शरीर संबंध ठेवणे हा अत्याचार नाही – न्यायालयाचा धक्कादायक निर्णय

Nagpur News : पीडित महिला आधीच विवाहित असल्यामुळे तिला लग्नाचे आमिष देऊन शरीर संबंध ठेवण्यात बलात्काराच्या घटनेचा गुन्हा होत नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. परिणामी प्रणय घरडे यांच्यावरील गुन्हा व आरोपपत्र न्यायालयाने रद्द केले.
Bombay High Court
Bombay High Court sakal
Updated on

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निर्णय देताना प्रणय राजेंद्र घरडे (३०) यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द केला. पीडित महिलेचे यापूर्वीच लग्न झाले असल्याने आरोपीने लग्नाचे आमिष दिले आणि बलात्कार केला, असे म्हणता येणार नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने या निकालात नोंदविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com