Nagpur High Court : "गुन्हा सिद्धतेसाठी चिठ्ठी पुरेशी नाही"; जीवन संपवल्याच्या खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Court Observation : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जीवन संपवल्याच्या खटल्यात महत्त्वपूर्ण निरीक्षण केले आहे की, जीवन संपवल्याच्या पूर्वी लिहिलेली चिठ्ठी आरोपीवर गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेशी नाही.
Nagpur High Court
Nagpur High Courtsakal
Updated on

नागपूर : आत्महत्येची घटना घडल्यास सहाजिकच ‘त्याने किंवा तिने मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये काय लिहिले असावे’, असा प्रश्‍न पडतो. आजवर हे पाऊल उचलण्यामागचे कारण चिठ्ठीतूनच स्पष्ट होत आले आहे. एखाद्या व्यक्तीला त्या आत्महत्येच्या कृत्यासाठी जबाबदार धरले असल्यास किंवा त्यांच्या त्रासातून हे कृत्य केले असल्याचे निदर्शनास आल्यास पोलिस त्या व्यक्तीवर गुन्हादेखील दाखल करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com