Nagpur: वाण धरण उशाला, गढूळ पाणी नशिबाला; केवळ ५ गुंठे जागेअभावी ‘जल जीवन'चे काम रखडले, नागापूरमध्ये ग्रामस्थ हतबल

Jal Jeevan Mission Project Stalled in Nagapur: नागापूरमध्ये जल जीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेले १.६७ कोटी रुपयांचे पाणीपुरवठा काम केवळ ५ गुंठे जागेअभावी तीन वर्षांपासून रखडले आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागापूर: महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेले कोट्यवधींचे काम रद्द होते की काय? अशी भीती नागापूर ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. केवळ पाच गुंठे जागेअभावी तीन वर्षांपासून येथील कामे रखडली आहेत. त्यामुळे वाण धरण उशाला असूनही आमच्या नशिबी गढूळ पाणी असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Parbhani
Beed District
Nagpur District
Nagpur News
Marathi News Esakal
www.esakal.com