Bombay High Court : कन्यादान, सप्तपदीशिवाय नाते वैवाहिक नाही; उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

Nagpur News : कन्यादान आणि सप्तपदी हे हिंदू विवाहातील अत्यावश्यक विधी आहेत. हे विधी न केल्यास नोंदणीकृत विवाहही अवैध ठरू शकतो, असे उच्च न्यायालयाचे मत.
Bombay High Court
Bombay High Courtsakal
Updated on

नागपूर : कन्यादान, सप्तपदी हा हिंदू विवाह पद्धतीमधील सर्वांत महत्त्वाचा विधी आहे. लग्नादरम्यान हा विधी न केल्यास एखादा विवाह पूर्ण होत नाही. त्यामुळे, या विधीशिवाय असलेले नाते आणि समाज मंदिरांमधून मिळवलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र अवैध ठरेल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. तसेच, भंडारा येथील कौटुंबिक न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निकाल रद्द ठरविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com