

Nagpur News
esakal
नागपूर: शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत तृतीय पक्षाच्या तक्रारींवर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी दिलेले आदेश रद्द करून शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि तक्रारदार यांना प्रत्येकी दहा-दहा हजार रुपयांचा दावा खर्च ठोठावला आहे.