India Pakistan Tension : सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

Nagpur Alert : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, प्रशासन सतर्क राहून खबरदारीच्या उपाययोजना करत आहे.
India Pakistan Tension
India Pakistan Tensionsakal
Updated on

नागपूर : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष राहावे. विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही क्षणी आवश्यकता भासेल तिथे उपस्थित राहण्याच्या दृष्टीने मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून प्रशासकीय पातळीवर आवश्यक सर्व उपाययोजना केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com