

Nagpur
esakal
नागपूर: ‘लाँग टर्म’ आणि टिकाऊ विकासाचा विचार करून शहरात कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंट रस्त्यांचे जाळे विणण्यात आले. मात्र, अनेक रस्त्यांना अल्पावधीतच मोठे तडे गेले आहे. यामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हे तडे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहे.