Nagpur Water Crisis : भूजल पातळी घटली; पावसाचाही पत्ता नाही; शेतकऱ्यांसाठी पाणीवापर धोरणाची गरज

Nagpur Farmers Hit by Water Crisis : नागपूर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात भूजल पातळी घटली असून निम्म्या तालुक्यांमध्ये पातळी कमी झाली आहे. या घटत्या पातळीमुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही धोका निर्माण झाला आहे.
Nagpur Water Crisis
Water Shortage in Nagpur Talukasesakal
Updated on

तुषार पिल्लेवान

नागपूर : निम्मा जून महिना उलटूनही जिल्ह्यात समाधानकारक पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, नागपूर जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांमध्ये यंदा मे महिन्यात भूजल पातळीत घट झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com