

Nagpur
esakal
नागपूर: जिल्ह्यात गत वर्षभरात अन्न व औषध विभागाने घेतलेल्या दीड हजार नमुन्यात १५० च्यावर नमुने निकृष्ट, असुरक्षित आढळले. ही टक्केवारी १० टक्के आहे. त्यामुळे शेतात पिकणारे अन्नधान्य, भाजीपाला, फळे ग्राहकांच्या ताटापर्यंत किती सुरक्षित पोहोचते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.