Nagpur: शेतातून ताटापर्यंतचा प्रवास किती सुरक्षित?; थेट आरोग्याशी खेळः चाचणीत १५० नमुने निकृष्ट

Rising Concerns Over Food Safety in Nagpur: कीटकनाशके, रासायनिक खते आणि खराब वितरण व्यवस्थेमुळे शेतातून थेट ताटापर्यंत पोहोचणारे अन्न आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे, त्यामुळे अन्न सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: जिल्ह्यात गत वर्षभरात अन्न व औषध विभागाने घेतलेल्या दीड हजार नमुन्यात १५० च्यावर नमुने निकृष्ट, असुरक्षित आढळले. ही टक्केवारी १० टक्के आहे. त्यामुळे शेतात पिकणारे अन्नधान्य, भाजीपाला, फळे ग्राहकांच्या ताटापर्यंत किती सुरक्षित पोहोचते, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com