

Nagpur News
esakal
नागपूर: जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला अर्थसंकल्पात बळ मिळाले आहे. या विभागामार्फत जलतारा योजनेला बळ मिळाले आहे. विविध योजनांसाठी एक कोटी ८३ लाखांची तरतूद करण्यासाठी आली आहे. जलतारा योजना जिल्हा परिषदेच्या आठसूत्री कार्यक्रमाला भाग असल्याची माहिती सीईओ विनायक महामुनी यांनी दिली. या योजनेसाठी ५० लाखांची निधी दिला आहे.