

Oranges farming
sakal
नागपूर: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत व्यापाऱ्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. निर्यातीला फटका बसल्याचा कांगावा करत व्यापाऱ्यांनी संत्र्याचे दर पाडले आहेत.६० हजार रुपये टन असलेला दर आता थेट ४० ते ४२ हजारांवर आणला आहे.