Nagpur News: युद्धाचा बहाणा, शेतकऱ्यांची लूट; संत्रा दर ६० हजारातून ४० हजारावर, खरी कहाणी काही वेगळी

Nagpur Oranges: नागपूर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याची तक्रार समोर आली आहे. युद्धाचा बहाणा करत संत्रा दर ६० हजारांवरून ४० हजारांवर आणल्याचा आरोप केला जात आहे.
Oranges farming

Oranges farming

sakal

Updated on

नागपूर: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत व्यापाऱ्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. निर्यातीला फटका बसल्याचा कांगावा करत व्यापाऱ्यांनी संत्र्याचे दर पाडले आहेत.६० हजार रुपये टन असलेला दर आता थेट ४० ते ४२ हजारांवर आणला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com