Nagpur Farmers: ७ हजार ४३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान; अतिवृष्टीबाबत जिल्हा प्रशासनाचा अहवाल, कुहीत सर्वाधिक नुकसान

Nagpur Rain Damage: नागपूर जिल्ह्यात ७ ते ९ जुलैदरम्यान ६० तास सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले. शेती, घर आणि जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
Nagpur Farmers
Nagpur Farmerssakal
Updated on

नागपूर : जिल्ह्यात ७ ते ९ जुलैदरम्यान सलग ६० तास झालेल्या मुसळधार पावसाने शेती, घर आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या अंतिम अहवालानुसार, ३६१ गावांतील ९ हजार ८४१ शेतकऱ्यांच्या ७ हजार ४३० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली असून, त्यांना शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com